
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला. पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढविण्यास मदत झाली.
अधिक वाचा →

गावातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता लोकसहभागातून केली जाते. स्वच्छतेबाबत जनजागृती हा उद्देश आहे.
अधिक वाचा →
वैद्यकीय पथकामार्फत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
अधिक वाचा →
शाळा व अंगणवाडी केंद्रामार्फत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
अधिक वाचा →
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी शाळेत विशेष कार्यक्रम.
अधिक वाचा →
महिला बचत गट व ग्रामस्थ महिलांच्या सहभागातून शेतशिवारात रोप लागवड व श्रमदान.
अधिक वाचा →
गावातील कचरा साचलेल्या जागांची सफाई करून परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला.
अधिक वाचा →