पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायत पेटुरमार्फत वृक्ष लागवड, जलसंधारण व कचरा व्यवस्थापन यांसारखे उपक्रम सातत्याने राबविले जातात.


मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला. पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढविण्यास मदत झाली.
अधिक वाचा →
गावातील कचरा साचलेल्या जागांची सफाई करून परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला.
अधिक वाचा →